
1. 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परीपथातील वाहकाच्या दोन टोकात —– विभवांतर असावे.
उत्तर : 10 volt
2. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल?
उत्तर : 49 मी./से.
3. MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.
उत्तर : न्यूटन/मी²
4. —– किरणांना वस्तुमान नसते.
उत्तर : ग्रॅमा
5. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.
उत्तर : हरित
6. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड
7. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
उत्तर : दिनबंधु
8. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद
9. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
उत्तर : केसरी
10. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
उत्तर : सत्यशोधक समाज
11. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : महात्मा फुले
12. पाळेगारांचा उठाव —– भागात झाला.
उत्तर : दक्षिण भरात
13. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–
उत्तर : लोकमान्य टिळक
14. चंपारण्यमधील शेतकर्यांचा लढा —— शी संबंधित होता.
उत्तर : नीळ
15. ‘मुंबई कामगार संघा’ ची स्थापना कोणी केली?
उत्तर : नारायण लोखंडे
16. इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले?
उत्तर : अवंतिकाबाई गोखले
17. आगरकरांना —— यांच्या बरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती.
उत्तर : टिळक
18. सर सय्यद अहमद खान यांनी —— येथे शिक्षण संस्था स्थापन केली
उत्तर : अलिगड
19. भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसर्या क्रमांकाचा उद्योग —— हा आहे.
उत्तर : हातमाग
20. —— ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
उत्तर : सियाचीन