
काय म्हणाले रावसाहेब दानवे…
माणसं पाठवली ती कशासाठी? गोपीचंद पडळकरने कधी व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा.सांगलीच्या जत तालुक्यात कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर यावरून वैयक्तिक टीका केली. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. या टीकेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकरांना वरिष्ठांनी बोलावून समज दिलेली आहे असे स्पष्टीकरण भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिले. ते जालन्यात बोलत होते. जयंत पाटलांविरोधात पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पडळकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मात्र, असं वक्तव्य कोणी कोणाविरोधात करू नये. जयंत पाटलांचं कुटुंब अत्यंत संयमी आणि शांत आहे. त्यामुळे पडळकरांना समज दिलेली आहे, असं दानवे यांनी म्हटले आहे.
माणसं पाठवली ती कशासाठी? गोपीचंद पडळकरने कधी व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकर नाही. माझ्यामध्ये कार्यक्रम करायची ती धमक आहे. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?” अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला पडळकरांनी टीका केली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली जात आहे.
सांगलीच्या जत तालुक्यात कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर यावरून वैयक्तिक टीका केली. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. या टीकेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
माणसं पाठवली ती कशासाठी? गोपीचंद पडळकरने कधी व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकर नाही. माझ्यामध्ये कार्यक्रम करायची ती धमक आहे. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?” अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला पडळकरांनी टीका केली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली जात आहे.